हो मी चुकलो ..मान्य आहे ...
चुका कोण करत नाही ... म्हणुन एवढी मोठी शिक्षा?
जोरदार पाउस पडतो ....सर्व दिशेने पुर येतो ..पावसाचा दोष असतो .... तरी पण आपण पावसाची वाट बघतोच ना ...
कधी तरी समुद्र खवळतो ... सुनामी येते .... म्हणुन काय आपण समुद्रावर जाणे सोडतो ...
चुका सगळेच करतात .... म्हणुन काय त्याना एवढी मोठी शिक्षा द्यायची?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment